
उडतरे येथे कुडाळी नदीच्या पुराच्या पाण्याने बंधाऱ्यालगतचा रस्ता वाहून; ४० ते ५० एकर शेतीचा संपर्क तुटला, संरक्षण भिंत उभारण्याची शेतकऱ्यांची मागणी
उडतरे | प्रतिनिधी – निलेश बाबर वाई तालुक्यातील उडतरे परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कुडाळी नदीला आलेल्या पुराचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. जावळी तालुक्यातील
